Maharashtra Rain Alert: विश्रांतीनंतर पाऊस महाराष्ट्रात जोर धरणार असून, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ...
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील काही लोक एअर इंडियाला २४१ प्रवाशांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. यादरम्यान कॉमेडियन वीर दास(Veer Das)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एअर इंडियाला पाठिंबा दर्शवला. ...
करिश्माने संजय यांच्यावर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले होते. तर संजय कपूर यांनी करिश्माला गोल्ड डिगर म्हणत तिने फक्त पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला होता. ...
अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात २४२ लोक प्रवास करत होते. टाटा समुहाने मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ...
स्वत:चं घर विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु हल्ली प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वत:चं घर खरेदी करणं अत्यंत अवघड झालं आहे. ...